दोन टप्प्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार : पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्यात किती? पहा Nuksan Bharpai list
Nuksan Bharpai list महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी, आणि पूरस्थितीमुळे हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके उद्ध्वस्त झाली, जनावरांचे नुकसान झाले, शेतीतील साधनसामग्री वाहून गेली आणि अनेक ठिकाणी शेतजमिनीवर गाळ साचला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे. या मदतीचे वितरण दोन टप्प्यांमध्ये (Phases) करण्यात येणार असून, प्रत्येक … Read more